1. एखादे विधेयक धनविधेयक आहे की नाही हे कोण ठरवितात ?
पंतप्रधान
लोकसभा सभापती
राष्ट्रपती
उप पंतप्रधान
2. वर्धा येथे कितवे अखिल भारतीय साहित्य संमेलन होणार आहे ?
97 वे
95 वे
96 वे
98 वे
3. सुरूवातीला जानेवारी 1950 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या पिरिशिष्टामध्ये _ _ _ _ _ भाषा होत्या ?
9
12
8
14
4. लोकलेखा समितीची पद्धत कोणत्या देशाकडून घेतली आहे ? अ) अमेरिका ब) फ्रान्स क) ग्रेट ब्रिटन ड) चीन
फक्त ड
फक्त क
अ,ब
ब,क
5. यावर्षी कोणत्या भारतीय लेखिका यांना बुकर पुरस्कार मिळालेला आहे ?
सरोजिनी साहू
गीतांजली श्री
सुनीता मिश्रा
अंजली श्री
6. "स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी" हा पुतळा खालीलपैकी कोणत्या राज्यात उभारणार आहे ?
तेलंगणा
आंध्र प्रदेश
तामिळनाडू
मध्य प्रदेश
7. बहिणाबाई चौधरी यांनी कोणत्या बोलीभाषेत काव्य केले आहे ?
मालवणी
वऱ्हाडी
कोकणी
अहिराणी
8. अकबराच्या शासन काळात अहमदनगरचे शासक कोण होते ?
चांद बिबी
निजाम बहादूर
निजाम मोईन
निजाम सलाबत खान
9. स्वराज्यात खालीलपैकी कोण मुख्य प्रधान होते त्यांचे काम राज्यकारभार चालवणे हे होते ?
हंबीरराव मोहिते
मोरोपंत त्र्यंबक पिंगळे
दत्ताजी त्र्यंबक वाकनीस
यापैकी नाही
10. अफजलखान भेटीच्या प्रसंगांत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वकील कोण होते ?
बाजीप्रभू देशपांडे
गोपीनाथ पंताजी
कृष्णाजी भास्कर
संभाजी कावजी
टिप्पणी पोस्ट करा