1. श्रीपती शेषाद्री प्रकरण कोणाशी संबंधित होते ?
राजर्षी शाहू महाराज
बाळशास्त्री जांभेकर
वि. रा. शिंदे
जगन्नाथ शंकरशेट
2. भारतातील सर्वात जुनी महानगरपालिका...............ही असून महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका.............आहे .
कोलकत्ता , मुंबई
चेन्नई , मुंबई
मुंबई , पुणे
चेन्नई , पुणे
3. भारतातील सर्वात मोठी पश्चिम वहिनी नदी कोणती आहे ?
तापी
नर्मदा
सावित्री
कृष्णा
4. भारतीय टपाल खात्याचे पहिले ATM कुठे सुरू करण्यात आले ?
मुंबई
चेन्नई
कोलकत्ता
दिल्ली
5. फायबर ऑप्टिक केबल मधील संदेशवहनाचे माध्यम कोणते ?
वीज प्रवाह
प्रकाश लहरी
ध्वनी लहरी
विद्युत् चुंबकीय लहरी
6. कंप्युटर मधील डोळ्यांनी दिसणाऱ्या भागासाठी ............... ही संज्ञा वापरली जाते.
ॲप्लिकेशन
हार्डवेअर
सॉफ्टवेअर
फायरवॉल
7. जागतिक मानव विकास निर्देशांक जाहीर करणारी संस्था कोणती ?
UNDP
UNESCO
IMF
UNICEF
8. " लाईट ऑफ ऍशिया " असे म्हणुन कुणाला संबोधले जाते ?
डॉ बाबासाहेब आंबेडकर
गौतम बुद्ध
सम्राट अशोक
वर्धमान महावीर
9. डॉ. शिरीषकुमार मिश्रा यांनी First Voice Of Freedom या शब्दात कोणत्या समाजाचा गौरव केला ?
आर्य
ब्राम्हो
प्रार्थना
सत्यशोधक
10. खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य देश नाही ?
मालदीव
अफगाणिस्तान
भारत
इंडोनेशिया
11. ब्लिचिंग पावडर तयार करण्यासाठी कोणत्या मूलद्रव्याचे उपयोग होतो ?
क्लोरिन
अमोनिया
झिंक
बोमिन
12. ग्रामीण भागात " गिरदावर " म्हणून कोणाला ओळखले जाते ?
तलाठी
कोतवाल
मंडळ अधिकारी
ग्रामसेवक
14. मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले व्यक्ती कोण आहेत ?
प..नेहरू
डॉ आंबेडकर
मदनमोहन मालवीय
लाल बहादूर शास्त्री
15. विज्ञान शहर म्हणून ओळखले जाणारे ' अंबाला ' हे शहर कोणत्या राज्यात आहे ?
कर्नाटक
हरियाणा
झारखंड
गोवा
16. जिल्हा परिषदेचे कामकाज स्थायी समितीसह एकूण किती समितीमार्फत चालते ?
नऊ
दहा
अकरा
आठ
17. 1857 च्या उठावा वेळी भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते ?
लार्ड बेंटीक
लॉर्ड डफरिन
लॉर्ड कॅनिंग
लॉर्ड वेलस्ली
18. 20 कलमी कार्यक्रमाची सूरवात सर्वप्रथम........... पंतप्रधानांनी केली.
लाल बहादूर शास्त्री
इंदिरा गांधी
प. नेहरू
राजीव गांधी
19. विषमज्वर ( टायफॉइड ) हा आजार खालीलपैकी कोणत्या औषधामुळे बरा होतो ?
क्लोरोफिनाइन
क्लोरोमायसेटिन
पॅरासिटामोल
आयसोट्रॉइंन
20. प. बंगाल येथील बेलूर मठाची स्थापना कोणी केली आहे ?
रवींद्रनाथ टागोर
स्वामी विवेकानंद
सुभाषचंद्र बोस
राजा राममोहन रॉय
21. नाबार्ड बँकेची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात करण्यात आली ?
पाचव्या
सहाव्या
सातव्या
आठव्या
22. थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोणत्या राज्यात आहे ?
केरळ
कर्नाटक
तामिळनाडू
ओडिसा
23. संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदासाठी डॉ. सच्चिदानंद सिन्हा यांचे नाव कोणी सुचवले होते ?
जे. बी. कृपलानी
सी. राजगोपालाचारी
डॉ बाबासाहेब आंबेडकर
फ्रँक अँथनी
24. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता ?
मंगळ
बुध
युरेनस
शुक्र
25. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण होत्या ?
सरोजिनी नायडू
सुचेता कृपलानी
विजयालक्ष्मी पंडित
ज्योती बसू
टिप्पणी पोस्ट करा